Mumbai, जानेवारी 28 -- Geeta Updesh In Marathi : जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसाला कठोर परिश्रम करावे लागतात. पण अनेक वेळा मेहनत घेऊन आणि झोकून देऊनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे व्यक्ती निराश आणि दुःखी होते. त्याच्या मनात अनेक चुकीचे विचार येऊ लागतात आणि एक चुकीचे पाऊल तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकते. जेव्हा मन भरकटायला लागते आणि जीवनात काहीही समजत नाही, तेव्हा माणसाला श्रीमद्भगवद्गीता वाचण्याचा सल्ला दिला जातो. गीता वाचल्याने माणसाच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा परिस्थितीत, जेव्हा सर्वत्र अडचणी दिसू लागतात, मार्ग सापडत नाही, तेव्हा गीतेची ही शिकवण लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही शिकवणच तुम्हाला अडचणीतून बाहेर निघण्यास मदत करेल.
श्रीमद्भगवद्गीतेनुसार, जीवनात कोणतीही परिस्थिती उद्भवली, तरी माणसाने राग येणे टाळले ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.