भारत, फेब्रुवारी 22 -- 7th Pay Commission : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ एप्रिलपासून एक योजना लागू होत असून, त्याचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांवर होणार आहे. युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) असे त्याचे नाव आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पर्याय म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सुरू झालेली ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सरकारी कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) किंवा युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) यापैकी एकाची निवड करू शकतील.
युनिफाइड पेन्शन स्कीममध्ये (यूपीएस) सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शनची तरतूद आहे. किमान २५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या १२ महिन्यांत सरासरी मूळ वेतनाच्या ५० टक्के खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे. २५ वर्षा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.