Delhi, मे 30 -- सर्वपक्षीय शिष्टमंडळासह परदेश दौऱ्यावर गेलेल्या शशी थरूर यांच्या वक्तव्यामुळे भारतातील राजकारण तापले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात असे ६ हल्ले करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने केलेला हा दावा भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावला आहे.
थरूर यांनी २०१६ मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत केलेल्या वक्तव्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी थरूर यांच्या या वक्तव्याचे भरभरून कौतुकही केले होते. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, शशी थरूर आमच्या कुटुंबाचा भाग आहेत, पण सर्जिकल स्ट्राईकबाबत त्यांनी केलेले वक्तव्य तथ्यहीन आहे. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यात तथ्यात्मक सुधारणा केली आहे. यूपीए सरकारच्या काळातही सर्ज...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.