Mumbai, फेब्रुवारी 6 -- Thane Water News: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ठाण्यात जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे उद्या (७ फेब्रुवारी २०२५) २४ तासांसाठी अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचा आणि त्यानुसार व्यवस्था करण्याचा सल्ला दिला.
बारवी ग्रॅव्हिटी जलवाहिनीवरील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महानगरपालिकेने ७ फेब्रुवारी रोजी कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे २४ तास पाणीकपातीची घोषणा केली आहे. ठाणे महानगरपालिकेने ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बारवी गुरुत्वाकर्षण जलवाहिनीवर तातडीचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाईल.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.