Nashik, एप्रिल 28 -- नाशिकजिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोरी येथे एका महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आपले जीवन संपवले. याप्रकरणी नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनीमहिलेचा पती,सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अश्विनी अर्जुन मुळाणे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सिद्धेश अर्जुन मुळाणे आणि विराज अर्जुन मुळाणे अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

Nagpur Accident: भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूर येथील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे एका महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. या महिलेने दोन मुलांसह आपले जीवन...