Pune, फेब्रुवारी 14 -- Maharashtra Weather Update : उत्तर भारतातील हवामान यंदा जानेवारीच्या मध्यापासून बदलू लागले. दिवसा कडक ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. फेब्रुवारीमहिन्यातच एप्रिल-मे सारखा उष्णता जाणवत असल्याने गहू व इतर रब्बी पिकांसाठी हे वातावरण धोकादायक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. राज्यात गेल्या पाच दिवसांपासून दिवसा उकाड्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसू लागला आहे. दिवस व रात्रीच्या तापमानात १७ अंश सेल्सिअसपर्यंत चा फरक दिसून येत आहे. होळीनंतर पडणारी उष्णता फेब्रुवारीमहिन्याच्या सुरुवातीलाच जाणवू लागली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील तापमानात गुरुवारच्या तुलनेत १ अंशाची घट झाली आहे. पुण्यातील कमाल तापमान ३६अंश सेल्सिअस तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके होते. पुण्यामध्ये...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.