Mumbai, फेब्रुवारी 8 -- Gita Teachings In Marathi : श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अनेक शिकवणी दिल्या आहेत. योग्य निर्णय घेण्यासाठी आणि योग्य मार्ग निवडण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर या शिकवणी दिल्या होत्या. तथापि, द्वापर युगात दिलेले गीतेचे हे धडे आजही माणसाच्या जीवनात अनेक ठिकाणी उपयुक्त आहे. गीतेच्या या शिकवणी कोणत्याही व्यक्तीला सुख, शांती आणि मुक्ती मिळविण्यासाठी मार्गदर्शक म्हणून खूप उपयुक्त ठरतात. जर हे अंमलात आणले तर एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलू शकते. चला तर मग, श्रीमद्भागवत गीतेच्या त्या ५ शिकवणींबद्दल जाणून घेऊया, ज्या मानवी जीवनात आनंद आणि शांती आणू शकतात.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, माणसाने जीवनात अनावश्यक काळजी करू नये. कारण आयुष्यात जे काही घडले आहे, जे काही घडत आहे आणि जे काही घडेल, ते सर्व चांगलेच हो...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.