भारत, फेब्रुवारी 12 -- राज्यात GBS आजाराचा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आहे. या एका महिन्यात या आजाराने राज्यभरात आतापर्यंत ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे. परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात नसल्याचे दिसत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, 'जीबीएसचा पहिला रुग्ण ९ जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास १७० ते १७५ रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे, यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील ५० रुग्ण आयसीयुमध्ये असल्याचे समजते. काल, मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विश...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.