Mumbai, फेब्रुवारी 10 -- Garud Puran: हिंदू धर्मातील १८ पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूचा महिमा सांगितला आहे. मानवाच्या जीवनातील संकटांसाठी आणि सुखी जीवन जगण्यासाठी अनेक नीतीतत्त्वे दिली आहेत. गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास ते सदैव बलवान राहतील, असे मानले जाते. गरुड पुराणात एका श्लोकाच्या माध्यमातून सांगितले आहे की, काही कामे मध्येच सोडू नये. ही कामे मध्येच सोडल्यास आगामी काळात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या औषधांची काळजी घ्यावी. अनेकदा लोक पूर्णपणे निरोगी न राहता मध्येच औषधे घेणे थांबवतात. ज्यामुळे येत्या काळात हा आजार वाढू शकतो.
गरुड पुराणात म्हटले आहे की, कोणत्याही ठिकाणी आग लागली तर ती पूर्णपणे विझवावी. एख...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.