भारत, मार्च 10 -- अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारे भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
हा अर्थसंकल्प फक्त शहरांसाठी बनवलेला आहे का, असा सवाल सपकाळ यांनी क...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.