Mumbai, फेब्रुवारी 2 -- Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि विद्वान म्हणूनही ओळखले जातात. आपल्या हयातीत त्यांनी अनेक प्रकारची धोरणे आखली होती. ही धोरणे नंतर चाणक्य नीती म्हणून ओळखली जाऊ लागली. असे म्हटले जाते की जर कोणीही यशस्वी, समृद्ध आणि आनंदी जीवन जागेचा विचार करत असेल, तर त्याने चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चाणक्य नीतीमध्ये घरच्या प्रमुखाच्या अशा काही चुका सांगितल्या आहेत, ज्या वेळीच सुधारल्या नाहीत तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. लोकांच्या या चुकांमुळे घरातील सदस्य कधीच सुखी होत नाहीत. चला तर मग, जाणून घेऊया...
बरेचदा असे घडते की वडीलधारे व्यक्ती घराचे नियम बनवतात, पण ते स्वतः पाळत नाहीत. मात्र, घरातील लहान मुलांनीच हे नियम पाळावेत असे त्यांना ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.