Mumbai, मे 15 -- Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य यांची धोरणे आजच्या काळातही प्रभावी ठरतात. आचार्य चाणक्य यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केले पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे पालन करूनच चंद्रगुप्त मौर्य यांनी सिंहासन मिळवले. आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने नेहमी दोन व्यक्तींचा आदर केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दोन व्यक्तींचा नेहमी आदर केला पाहिजे ते जाणून घेऊया.

आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने नेहमी आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. जो माणूस आपल्या पालकांचा आदर करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. आई-वडिलांची सेवा केल्याने पुण्य प्राप्त होते. आचार्य चाणक्य यांया मते, जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याचे जीवन आनंद...