Mumbai, ऑक्टोबर 4 -- Chanakya Niti Marathi: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात राजकीय आणि आर्थिक विषयांसह जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरण केले आहे. प्रत्येक व्यक्तीचे आपल्या धोरणांबाबत वेगवेगळे विचार आणि पैलू असतात. आचार्य चाणक्याची धोरणे जीवनाचे सत्य सांगतात, म्हणूनच ती लोकांना कठोर वाटतात. त्यांनी सुचवलेले उपाय तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत मदत करतील. आचार्य चाणक्यांच्या धोरणात सांगितलेली एक धोरण प्रियजनांसाठी आहे. चाणक्यानुसार, व्यक्तीने कुटुंबातील सदस्य, मित्र, मूर्ख आणि गुरु यांच्याशी कधीही भांडण करू नये. पाहूया आचार्य चाणक्य याबाबत नेमके काय सांगतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आधार त्याचे कुटुंब आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याशी वाद झाला तर त्या व्यक्तीला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. कुटुंबाती...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.