Chanakya Niti: चाणक्याच्या मते, 'या' ३ गोष्टी माणसाची साथ कधीच सोडत नाहीत
Mumbai, डिसेंबर 6 -- आचार्य चाणक्य हे उत्तम शिक्षक असण्यासोबतच एक उत्तम मुत्सद्दी, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. चाणक्याची धोरणे आजही प्रसिद्ध आहेत. जीवनात यश मिळविण्यासाठी लोक अजूनही या धोरणांचे पालन करतात. निती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. नीती शास्त्रामध्ये अशा ३ गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या नेहमी व्यक्तीसोबत राहतात. या गोष्टी अशा आहेत की मरेपर्यंत त्या माणसाची साथ सोडत नाहीत. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी...
विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्र गृहेषु च।
व्याधितस्यौषधं मित्र धर्मो मित्रं मृतस्य।।
ज्ञान
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्ञान हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. तो आयुष्यभर व्यक्तीसोबत राहतो. प्रत्येकजण तुम्हाला आयुष्यात सोडून जाऊ शकतो. पण ज्ञान ही एकच गोष्ट...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.