Mumbai, नोव्हेंबर 30 -- Chanakya Niti in Marathi: कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेला खूप महत्त्व असते. कुटुंबप्रमुख हा केवळ वयामुळे प्रमुख बनत नाही, तर त्याचा अनुभव, कुटुंबाला एकत्र ठेवण्याची आणि सर्वांना योग्य दिशा दाखवण्याची क्षमता यामुळे तो कुटुंबात सन्मानाचा भागीदार बनतो. घराचा प्रमुख चांगल्या आचरणाचा नसेल तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. महान तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी आचार्य चाणक्य यांनीही आपल्या धोरणांमध्ये चांगल्या कुटुंब प्रमुखाच्या गुणांची सविस्तर चर्चा केली आहे. आचार्य यांच्या मते अशी काही लक्षणे आहेत जी घराच्या प्रमुख व्यक्तीमध्ये दिसली तर त्या घराची नासाडी निश्चित असते. अशा कुटुंबात कोणीही कधीही सुखी राहू शकत नाही आणि अशा घराला आर्थिक समस्यांही प्रचंड येतात. चला तर मग जाणून घेऊया ते कोणते गुण आहेत जे आचार्य यांच्या मते ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.