भारत, फेब्रुवारी 28 -- भारतातील बालसंरक्षण आणि बाल संगोपन प्रणाली मजबूत करण्याच्यादृष्टीने 'कुटुंब-आधारित देखभालीला चालना देणे' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमामध्ये १७ राज्य सरकारे आणि नागरी संस्थांनी सहभाग घेतला होता. तसेच युनिसेफने यूबीएस ऑप्टीमस फाऊंडेशन व ट्रान्सफॉर्म नीव कलेक्टिव्ह, इंडिया अल्टरनेटीव्ह केअर नेटवर्क यांच्यासह सहकार्य केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंब हेच सर्वोत्तम वातावरण आहे. असुरक्षित परिस्थितीत वाढणाऱ्या मुलांना व त्यांच्या कुटुंबांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि माझाही प्रायोजकत्व, बाल संगोपन योजना,...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.