Mumbai, एप्रिल 12 -- अमृत भारत योजनेंतर्गत देशभरातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून त्यापैकी १०४ स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली. संपूर्ण रेल्वे नेटवर्कमधील स्थानकांमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरण करणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये स्टेशन पुनर्विकास योजनेचे भूमिपूजन केले होते.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये माध्यमांशी बोलताना वैष्णव म्हणाले की, या १३०० स्थानकांपैकी अनेक स्थानकांचा पुनर्विकासाचे काम सुरू असून त्यापैकी १३२ स्थानके महाराष्ट्रात आहेत. मंत्री म्हणाले की, इतर अनेक स्थानकांच्या कामात लक्षणीय प्रगती झाली आहे.
जगात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टेशन पुनर्विकास प्रकल्...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.