Mumbai, फेब्रुवारी 27 -- महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येत असल्याने राज्यात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेली भेट अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तत्पूर्वी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे एकत्र येणेही खूप काही सांगणारे आहे.
महाराष्ट्र विधानसभेत भाजपप्रणित महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर विरोधकांचे मनोबल खचले. मुख्यमंत्री झालेल्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही मित्रपक्षांना नियंत्रणात ठेवले आहे. मात्र, शिवसेना शिंदे नेते...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.