New delhi, एप्रिल 10 -- वक्फ कायदा लागू झाल्यानंतर भाजप आता मुस्लिमांमधील विरोधाची आग शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याची सुरुवात बिहारपासून होणार आहे, जिथे काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाचे नेते घरोघरी जाऊन हा कायदा मुस्लिमांच्या हिताचा कसा असेल, हे सांगून विरोधकांचा दावा फेटाळून लावणार आहेत. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेत पाठिंबा देणाऱ्या जेडीयूला दिलासा देण्याचाही प्रयत्न असेल, पण जमिनीवरील मुस्लिमांच्या नाराजीची चिंता त्यांना सतावत आहे.
बिहारमध्ये जेडीयूला पस्मांडा मुस्लिमांची मते मिळत आहेत. अशा स्थितीत पक्षाला त्यापासून फारकत घ्यायची नाही. त्यामुळे एकीकडे मुस्लिमांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रचार असेल, तर दुसरीकडे जेडीयूला चुचकारण्याचा प्रयत्न आहे.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पस्मांडा (सामाजिक व शैक्षणिक...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.