UP, फेब्रुवारी 4 -- आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या यति नरसिंहानंद गिरी यांनी महाकुंभातील मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीबाबत अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून बोलल्या जात आहेत. शिवशक्ती धाम डासनाचे पीठाधीश्वर आणि श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी यांनी चेंगराचेंगरीसंदर्भात सीएम योगी यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. मौनी अमावस्येला कोणताही अपघात झाला नसून येथे हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि अहंकारामुळे ही घटना घडल्य़ाचे त्यांनी म्हटले आहे. हिंदूंच्या या नरसंहारामुळे योगींसारखी व्यक्ती असूनही हिंदू तितकेच असुरक्षित आहेत, जितके अन्य कोणाच्या काळात असुरक्षित होते.
यति नरसिंहानंद गिरी यांनी आपल्या रक्ताने लिह...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.