New delhi, फेब्रुवारी 16 -- नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, चेंगराचेंगरीमधील मृत्यूंचे सत्य लपवले जात आहे. सरकारची असंवेदनशीलता आणि रेल्वेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. स्टेशनवर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन लहान मुलांचा समावेश आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करताना म्हटले आहे की, मोदी सरकार या मृत्यूंचे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, महाकुंभासाठी प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती....
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.