दिल्ली, एप्रिल 7 -- भारतातील तांत्रिक संस्था उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसाठी ओळखल्या जातात, परंतु या संधी अनेकदा उच्च वर्गापुरत्या मर्यादित असतात. आयआयटी ही भारतातील सर्वात प्रतिष्ठेची शैक्षणिक संस्था आहे, जिथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी कडक स्पर्धेला सामोरे जावे लागते आणि येथे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळतात. परंतु खडतर प्रवेश परीक्षेनंतर केवळ ०.५ ते २.५ टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असल्याने या संस्थांमध्ये प्रवेश मिळणे अवघड आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने फी न देता आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या अमित याने सांगतिले की, पण मी कॅम्पसमध्ये जातीयवादाला सामोरे जायला तयार नव्हतो, पहिल्या वर्षी माझं वजन खूप कमी झालं होतं आणि मला सतत असं वाटत होतं की मी इथला नाही. भारतीय संविधानाने मागास समा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.