Jalna, फेब्रुवारी 4 -- पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून विवाहितेला तिच्या चिमुकल्या मुलासह साखळदंडानी २ महिने बांधून ठेवल्याचा मन सुन्न करणारा प्रकार जालना जिल्ह्याच्या भोकरदन शहराजवळील आलापूर गावात घडला आहे. गावातील एका तरुणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या आई-वडिलांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे.
पीडित महिला लग्नानंतर पाच वर्षांनी आपल्या बहिणीला भेटायला माहेरी आली होती. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यासह तिच्या लहान बाळालाही साखळदंडांनी बांधून घरात डांबून ठेवलं. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन महिने दोघांना घरात डांबून ठेवण्यात आलं होतं. आता पोलिसांनी दोघांची सुटका केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार श...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.