राजस्थान, फेब्रुवारी 7 -- Rajasthan Accident : भिलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागातील ८ मित्र प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जात असतांना दुर्दैवी घटना घडली आहे. राजस्थानमधील जयपूर-अजमेर मार्गावर मौखमपुराजवळ समोरून येणाऱ्या भरधाव बसचा टायर फुटून त्यांच्या कारला बसची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात आठही जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
दिनेश कुमार, सुरेश रेगर, बबलू मेवाडा, जानकीलाल, रविकांत मदनलाल, मुकेश उर्फ बाबू रेगर मुलगा मदनलाल, नारायणलाल बैरवा आणि प्रमोद सुथार असे या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ८ मित्रांची नावे आहेत. हे सर्व भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागात राहत असून ते महाकुंभासाठी उत्तर प्रदेश येथे जात होते.
या अपघाताची माहिती देत...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.