Delhi, मे 30 -- Salman Khurshid praised Modi govt: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल कौतुक केले आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळासह जकार्ता येथे पोहोचलेले खुर्शीद म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर समृद्ध आणि लोकशाही प्रगती झाली आहे. काश्मीर हे भारतातील इतर प्रदेशांपेक्षा वेगळे आहे, हा समजही यातून दूर होतो.
ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यासाठी आणि पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी असलेले सलमान खुर्शीद इंडोनेशियातील लोकांशी बोलताना म्हणाले, 'कलम ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष घटनात्मक दर्जा या भागात अलिप्ततेची भावना निर्माण करत होता, ही एक मोठी समस्या होती. त्यामुळं तो देशाच्या इतर भागांपेक्षा काही प्रमाणात वेगळा आ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.