Kolkata, फेब्रुवारी 24 -- कोलकात्यात तीन महिलांच्या संशयास्पद हत्येबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. आता पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, हे कुटुंब बऱ्याच काळापासून कर्जात बुडाले होते. त्यानंतरही कुटुंबाने आपल्या खर्चात कपात केली नाही आणि लक्झरी जीवन जगत राहिले. शेवटी कर्ज इतकं वाढलं की कुटुंबातील तीन महिलांची दोन भावांनी हत्या केली. पत्नींचा हत्या केल्यानंतर दोघे जण आत्महत्या करण्याच्या तयारीत होते, पण वाटेतच त्याच्या गाडीला अपघात झाला. पोलीस आल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
प्राथमिक तपासात तिन्ही महिलांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु आता त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः दोन बहिणींची हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत बहीण रूमी यांची मुलगीही मृतावस्थेत आढळली. त्याच्या शरीरात विष सापडले आहे...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.